जनावरांतील उष्माघात व उपाययोजना (उन्हाळी व्यवस्थापन )

जनावरांतील उष्माघात व उपाययोजना (उन्हाळी व्यवस्थापन )

शेतकरी बांधवांनो कडक उन्हाळा सुरु झाला आहे आणि आपल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याला त्याची झळ पोचण्यास सुरुवात…
गोसंवर्धनामुळे शेती बनली समृद्ध!

गोसंवर्धनामुळे शेती बनली समृद्ध!

आज-काल रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटत आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आढीव (ता. पंढरपूर) येथील भारत रानरूई यांनी देशी गायींचे संवर्धन करून आपली शेती समृद्ध बनविली. जुन्या रूढी व परंपरेतील विज्ञान शोधून त्याचा शेतीत केलेला वापर त्यांना फायदेशीर ठरला असल्याचे ते सांगतात.

शेअर करा
  जनावरांमध्ये लाळया खुरकृतचा प्रादुर्भाव; असा आहे उपाय

  जनावरांमध्ये लाळया खुरकृतचा प्रादुर्भाव; असा आहे उपाय

पाळीव जनावरे निरनिराळया रोगांनी आजारी पडतात. आजारी जनावराला प्रत्येक वेळी ताबडतोब पशुवैद्यकाची मदत मिळेलच असे नाही. अशा…