Posted inशेती तंत्र
Posted inशेती तंत्र
केळींवरील प्रक्रिया आणि मूल्यवर्धन
केळीची तोडणी केल्यापासून ती ग्राहकांकडे पोहोचेपर्यंत सुमारे ३०-४० टक्के फळांचे नुकसान होते. केळीची साठवण क्षमता कमी असल्याने शेतकर्यांना आलेले उत्पादन तात्काळ विकावे लागते. त्यातून त्यांना कधी कधी उत्पादनखर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत केळीवर प्रक्रिया करून तिचे मूल्यवर्धित पदार्थांमध्ये रूपांतर केले, तर चांगले उत्पन्न मिळू शकेल. यादृष्टीने तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने अनेक मूल्यवर्धित पदार्थांच्या पद्धतीचे प्रमाणिकरण केले आहे. त्यापैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा काही पदार्थांची ही माहिती.
Posted inबातम्या
खरीप पिकावरील रोग व नियंत्रणाचे उपाय
हवामानातील सतत होत असलेले बदल, दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावत आणि अनियमित पाऊस यामुळे खरीपातील…
Posted inशेती तंत्र
मृगबहारातील केळी लागवड
क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.…