Monday, December 1

शेती तंत्र

सेंद्रिय कर्बवाढीसाठी सेंद्रिय चक्र महत्त्वाचे
शेती तंत्र

सेंद्रिय कर्बवाढीसाठी सेंद्रिय चक्र महत्त्वाचे

सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यावरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. विशेषतः जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या, त्यांची क्रियाशीलता, अन्नद्रव्यांची उपलब्धता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीच्या कणांची रचना इत्यादी अनेक भौतिक व रासायनिक गुणधर्म सेंद्रिय कर्बाशी निगडित आहेत. सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपलब्ध परिस्थितीत व साधनसामग्रीनुसार कोणत्याही पद्धतीने शेतजमिनीस सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. (more…)...
ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष घडांची निगा
शेती तंत्र

ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष घडांची निगा

द्राक्ष पिकावर कमी-जास्त तापमानाचा मोठा परिणाम होत असतो. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी तापमानातील फरक लक्षात घेऊन पिकाची काळजी घेणे आवश्यक असते. सध्याचा काळ द्राक्षांच्या घडवाढीचा असून, या दिवसांत ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षबागेची निगा राखणे गरजेचे आहे. (more…)
बदलत्या वातावरणात पिकांसाठी वापरा जिवंत आच्छादन
शेती तंत्र

बदलत्या वातावरणात पिकांसाठी वापरा जिवंत आच्छादन

सध्याचे बदलते हवामान, पाणीटंचाई लक्षात घेऊन गाव-शिवारातील पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. यासाठी आच्छादन (मल्चिंग) सारख्या तंत्राचा अवलंब केला जात आहे. आच्छादन म्हणजे काय, त्याचे प्रकार, आच्छादन पिके आदींबाबतची माहिती या लेखात घेऊया... (more…)
शेतकरी बांधवांनो, पाणी बचतीच्या या बाबींचा अवश्य अवलंब करा…
शेती तंत्र

शेतकरी बांधवांनो, पाणी बचतीच्या या बाबींचा अवश्य अवलंब करा…

भारतासारख्या शेतीप्रधान देशात पाण्याची ही कमतरता एखाद्या बॉम्बप्रमाणे अर्थकारणावर परिणाम करू शकते. येणार्‍या पावसाचे पाणी अडवले गेले नाही, जमिनीतल्या पाण्याचे पुनर्भरण केले गेले नाही, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला गेला नाही तर आपली अन्नसुरक्षा आणि पिण्याच्या पाण्याची गरज नक्कीच धोक्यात येईल. या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने आपापल्या परीने उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याने जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची वेळ आली आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वापरल्या जाणार्‍या सिंचनाच्या पद्धती भिन्न असतात. त्यामध्ये त्या प्रदेशांचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण, आर्थिक स्थिती आणि शेती करण्याच्या पद्धतींचा ठसा बर्‍याच प्रमाणात उमटलेला असतो. जरी सिंचनाचे काही पाणी जम...
मोसंबीवरील आरोह (डायबॅक) रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन
शेती तंत्र

मोसंबीवरील आरोह (डायबॅक) रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

मोसंबी हे मराठवाडयातील महत्वाचे फळपीक आहे, परंतु आरोह (डायबॅक) या रोगामुळे अपरिमित नुकसान होत आहे. या रोगाबददल असा समज होता की, हा रोग फक्त विषाणु (व्हायरस) मुळे होतो. परंतु सखोल संशोधन केले असता, या रोगाची नेमकी कारणे शोधण्यात यश आले असुन हा रोग पुर्णपणे नियंत्रण होतो हे देखील सिध्द करण्यात आले आहे. आरोह (डायबॅक) रोगाची कारणे १. अयोग्य जमिनीची निवड : या पिकास हलकी, मध्यम व चुनखडी विरहीत जमिनीची आवश्यकता असते, परंतु अभ्यासाअंती असे दिसुन आले की, बहुतेक ठिकाणी मोसंबीची लागवड ही अतिभारी, चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनीत झालेली आहे. वेगवेगळया नदीच्या, ओढयाच्या काठावरील काळया किंवा पोयटयाच्या जमिनीत ही लागवड आहे व अशा जमिनीत माती व पाण्याव्दारे वाढणा-या बुरशीची देखील वाढ झपाटयाने होते. सारांशाने अयोग्य अशा जमिनीतील लागवड या रोगास कारणीभुत आहे. २. पाण्याचा अयोग्य वापर : पुर्वी पाणी हे मोटेव्...
एकात्मिक कीड व्यवस्थापनातून टाळा ज्वारीचे नुकसान
शेती तंत्र

एकात्मिक कीड व्यवस्थापनातून टाळा ज्वारीचे नुकसान

रब्बी ज्वारी पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे या किडींचा व काणी (स्मट) व खडखड्या या रोगांचा प्रादूर्भाव होतो. एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास ज्वारीचे कीड व रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते. (more…)