Monday, December 1

शेती तंत्र

अतिरिक्त उत्पन्नासाठी करा शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन
शेती तंत्र

अतिरिक्त उत्पन्नासाठी करा शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन

अनियमित पर्जन्य, हवामानातील बदल यामुळे कृषि उद्योगासमोर निरनिराळी आव्हाने उभी राहिली आहेत त्यातूनच उद्भवणारे कर्जबाजारीपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण बनत आहे. त्यावर उपाय म्हणून कर्जमाफी वैगेरे योजना येत असतात. पण त्या तितक्या प्रभावी नसतात हे सर्व बदलण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया जास्त आत्मनिर्भर बनवले पाहिजे. शासनाची शेततळे योजना म्हणजे शेतीसाठी खात्रीशीर जलस्त्रोत शेततळ्यांच्या आकारमानानुसार काही लाख लिटर पासून काही कोटीं लिटर पर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहेत. शेततळ्यांमुळे शेतजमीन पाणीसाठयासाठी जमिन अडकून राहते. पाणी स्वच्छ ठेवणे ही जिकरीचे होऊन जाते. जमिन अडकल्यामुळे उत्पादनात घट होते म्हणूनच या शेततळ्यांचा उपयोग करून कमीत कमी श्रमात मत्स्यव्यवसाय करून उत्तम उत्पन्न कमावता येते. शेततळे सोडून मत्स्य तलाव जागा निवडीची तत्त्वे - भूप्रदेश – मत्स्यतलावाची जागा निवड करताना जागेचा उत...
बांधावरील भाजीपाला लागवड फायद्याची
शेती तंत्र

बांधावरील भाजीपाला लागवड फायद्याची

लोकसंख्या जसजशी वाढत आहे, तसतशी पिकांच्या लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. यावर पर्याय म्हणून उपलब्ध सर्व जागेचा वापर करीत बांधांवरही पीक उत्पादन घेतले पाहिजे. त्यासाठी बांधावरील भाजीपाला लागवडीसंबंधी माहिती घेऊ. बांधावर भाजीपाला लागवड करताना घ्यावयाची काळजी :  बांधावर उंच व पसरट सावली देणारी झाडे असतील तर अशी जागा टाळावी. ज्या बांधावर आपण भाजीपाला लागवड करणार आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असला पाहिजे.  लागवडीअगोदर मशागत करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. यामध्ये शेण खत, गांडूळ खत व सर्व प्रकारच्या जीवाणूखतांचा वापर करावा. त्यामुळे रासायनिक खतांच्या कमी मात्रा वापरूनही चांगले उत्पादन घेऊ शकतो.  सुधारित किंवा संकरित जातींचे बियाणे वापरावे. वाण रोग व कीड प्रतिकारक्षम असले पाहिजेत.  पाणी व्यवस्थापनासाठी शक्‍यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला ...
सुधारित तंत्रज्ञानाने करा हरभरा लागवड
शेती तंत्र

सुधारित तंत्रज्ञानाने करा हरभरा लागवड

हरभरा हे एक रब्बी हंगामामधील महत्वाचे कडधान्य पिक आहे. पिक फेरपालटामध्येही हरभरा हे एक उपयुक्त द्विदल पिक आहे. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये १७.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड होऊन १५.०७ लाख टन हरभरा उत्पादन झाले. राज्याची सरासरी उत्पादकता ८.५० क्विंटल प्रति हेक्टर आहे. जमिनीची मशागत, पेरणी, रासायनिक खतांचा समतोल वापर, सुधारित वाणांची निवड, फायदेशीर पीक पद्धतीचा अवलंब, आंतरमशागत, गरजेनुसार पीक संरक्षण, तणांचा बंदोबस्त, उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम वापर या सुधारित लागवड तंत्रज्ञानाद्वारे हरभरा उत्पादकेत वाढ करणे शक्य आहे. • जमिनीची निवड व हवामान : हरभऱ्यास ओलावा टिकवून ठेवणारी मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल), पाण्याचा चांगला निचरा होणारी काळी कसदार, भुसभुशीत जमीन सर्वोत्तम ठरते. ओलिताची उपलब्धता असल्यास उथळ ते मध्यम जमिनीतदेखील हरभरा पिक घेता येते. हलकी, चोपण, पाण्याचा निचरा ...
टोमॅटो लागवड तंत्र
शेती तंत्र

टोमॅटो लागवड तंत्र

टोमॅटो हे उष्‍ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्‍ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अति थंडी पडल्‍यास टोमॅटोच्‍या झाडाची वाढ खुंटते. तपमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो. 13 ते 38 सेल्सियस या तापमानास झाडाची वाढ चांगली होती. फूले आणि फळे चांगली लागतात. रात्रीचे तापमान 18 ते 20 सेल्सियस दरम्‍यान राहिल्‍यास टोमॅटो ची फळधारणा चांगली होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपिन हेक्‍टरी रंगद्रव्‍य 26 ते 32 सेंटिग्रेडला तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते. तापमान, सुर्यप्रकाश आणि आद्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्‍या वाढीवर होतो. 20 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्‍वच्‍छ सुर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्‍के आर्द्रता असेल त्‍यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्‍पादन मिळते. जमीन टोमॅटो पिकासाठी मध्‍यम ते भारी जमिन लागवडी योग्‍य असते. हलक्‍या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्‍...
बोगस बियाणांची कटकट टाळा; स्वतः बीजोत्पादन करा
शेती तंत्र

बोगस बियाणांची कटकट टाळा; स्वतः बीजोत्पादन करा

पेरणीचा हंगाम सुरु झाला की शेतकऱ्यांची चांगल्या वाणाचे शुद्ध बियाणे मिळवण्यासाठी धावपळसुरु होते. शुद्ध बियाणे मिळवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. एवढे करून ही शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे, हव्या त्या वाणाचे शुद्ध, चांगले, दर्जेदार बियाणे मिळेलच याची खात्री नसते. कधीकधी हव्या त्या वाणाचे बियाणे न मिळाल्याने पर्यायी उपलब्ध बियाणे घ्यावे लागते. सुधारित आणि संकरीत वाणांची मागणी शेतकऱ्यांच्या वाढत्या जागरूकतेमुळे आणि प्रसारमाध्यमांमुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या मागणीप्रमाणे सुधारित आणि संकरीत बियाणांचा पुरवठा करणे बिजोत्पादन कंपन्यांना जिकीरीचे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिजोत्पादनाबद्दल आवश्यक माहिती घेऊन किमान स्वतः पुरते बिजोत्पादन करणे गरजेचे झाले आहे. शेतकरी मित्रानो, आता तुम्हाला बिजोत्पादन म्हणजे काय ? हा प्रश्न पडला असेल. बिजोत्पादन म्हणजे सुधारित अथवा संकरीत वाणांचे...
रबीसाठी योग्य जाती, लागवड पद्धतीची निवड करा
शेती तंत्र

रबीसाठी योग्य जाती, लागवड पद्धतीची निवड करा

पेरणीच्या आधी जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. अगोदरच्या पिकाचे अवशेष, धसकटे, दगड-गोटे गोळा करून घ्यावेत. जमीन चढ-उताराची असल्यास तिचे सपाटीकरण करून घ्यावे. पिकाच्या गरजेनुसार २ ते ३ वेळा कुळवणी करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीअगोदर शेणखत किंवा कंपोस्ट खत पिकाच्या शिफारशीनुसार द्यावे. खते आणि कीडनाशके खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. माती परीक्षण अहवालानुसार खतांची निवड करावी. पेरणीवेळची खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. कडधान्य, सोयाबीन, भुईमूग या पिकांसाठी नत्राची मात्रा कमी असावी. शेणखत किंवा कंपोस्ट शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी समप्रमाणात पसरावे. शेणखतामध्ये गवताच्या बिया नसाव्यात. १. पाणी नियोजन : खरीप हंगामातील पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. गरजेनुसार व नियमित पाऊस पडेल याची खात्री नसते, त्यामुळे वेळीच पाण्याचे नियोजन करावे. जमिनीचा प्रकार, पिकाच्या जाती, पिकाची अवस्था या बाब...