जीवाणू संवर्धनाचा वापर काळाची गरज 

जीवाणू संवर्धनाचा वापर काळाची गरज 

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अपेक्षित कृषी उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात.  त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळी हिरवी शेवाळे आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू…
Video : कोथिंबीरीमुळे \’मंदीत चांदी\’; साडेपाच एकरातून मिळाले १५ लाख

Video : कोथिंबीरीमुळे \’मंदीत चांदी\’; साडेपाच एकरातून मिळाले १५ लाख

कोरोनाच्या संकटामुळे भारताची अर्थव्यवस्था घसरणीला लागली, मात्र त्यातही एक दिलासादायक गोष्ट म्हणजे शेती, शेतकरी आणि…
फिरत्या चाकांवर संसाराला आकार देणाऱ्या स्मिता झगडे

फिरत्या चाकांवर संसाराला आकार देणाऱ्या स्मिता झगडे

मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमधे चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे…